लिंबू-पाणी प्यायल्याने किडनी खराब होते? शरीरावर नेमके काय होतात परिणाम वाचा सर्व

लिंबामध्ये 'क' जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी - Vitamin C) असतं. ते शरीरात कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया सुधारतं. हाडांची घनता म्हणजेच मजबूती राखण्यासाठी हे आवश्यक आहे. पण किडनीचे आजार असलेल्यांनी लिंबू पाणी प्यावं का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3GzyQcD
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post