vitamin C च्या गोळ्या घ्यायच्या नसतील तर भरपूर खा ही फळं आणि भाज्या

सामान्य सर्दीपासून-खोकल्यापर्यंतचा कोणताही संसर्ग बरा करण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्व महत्वाची भूमिका बजावतं. या व्यतिरिक्त, मेंदू योग्यरित्या कार्य करण्यासाठी शरीरात ‘क’ जीवनसत्त्वाचं योग्य प्रमाण असणं खूप महत्वाचं आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3mvSInV
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post