तुमचा आहार योग्य नसेल तर शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्या तुम्हाला घेरतील. आजकाल बहुतेक लोकांना लहान वयातच मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब, तणाव आदी आजार होतात. याचं एक कारण त्यांचा चुकीचा आहार हेदेखील आहे.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3bwgJX3
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3bwgJX3
via IFTTT