गंगा (Ganga) खोऱ्यातील नद्यांचे प्रवाह बदलत असल्याने वारंवार पुराचा (Floods) धोका निर्माण झाला आहे. या भागातील नद्यांवर केलेल्या अभ्यासातून हा अंदाज समोर आला आहे. या अभ्यासात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, याचे मुख्य कारण हवामान बदल (Climate Change) तसेच नद्यांवर अलीकडेच बांधण्यात आलेली धरणे यांसारख्या मानवी हस्तक्षेप आहेत.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3nEPvV7
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3nEPvV7
via IFTTT