तहानच्या भावनेतून आपलं शरीर पाण्याच्या गरजेचा संदेश देत असतं. कमी पाणी पिणं जसं शरीरासाठी अपायकारक आहे, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं अयोग्य आहे. काही लोक तहान न लागताही सतत पाणी पीत राहतात.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3o5oRVy
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3o5oRVy
via IFTTT