लग्न ही कोणत्याही मुलीसाठी जीवनात मोठा बदल करणारी घटना असते. लग्नानंतर आपलं घर सोडून नवीन कुटुंब आणि नवीन संस्कृती अंगीकारणं हे मुलींसाठी मोठं आव्हान असतं. अशा स्थितीत मुलीला समजून घेणारा आणि मदतीचा हात देणारा जोडीदार मिळणं खूप महत्त्वाचं असतं.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3psE0zL
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3psE0zL
via IFTTT