उन्हाळ्याच्या दिवसात थकवा-अशक्तपणा, सुस्ती नाही जाणवणार; आहारात घ्या या 6 गोष्टी

या ऋतूमध्ये भूक कमी आणि तहान जास्त लागते. यामुळेच शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही आणि आपल्याला थकवा, अशक्त आणि अस्वस्थ वाटू लागतं. खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतल्यास शरीराला कोणत्याही हवामानाशी लढण्याची ताकद मिळते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/HJtCij5
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post