या राशीवर लागणार पहिलं चंद्रगहण, कित्येक दिवस प्रभाव राहील, काळजी घ्या

ग्रहण भारतात वैध नाही. पण त्याचा प्रभाव राशींवर दिसून येईल. वृश्चिक राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहील, त्यामुळे त्यांना या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/PFJWtsO
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post