जांभळाच्या बिया खाल्ल्याने रक्तात तयार होणाऱ्या साखरेचा वेग कमी होतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढते. याचे नियमित सेवन केल्यास मधुमेहाचा आजार वाढण्यापासून रोखता येतो.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/W40DnUY
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/W40DnUY
via IFTTT