असंख्य पोषणतज्ञ आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, काही अन्न पदार्थ एकत्र खाणे टाळले पाहिजे कारण यामुळे पचन वाहिन्यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोर तुमच्या शरीराला वजन कमी करण्यासाठी आवश्यक असणारी पोषक द्रव्ये शोषून घेण्यासदेखील यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/tkZQeWj
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/tkZQeWj
via IFTTT