Vastu Tips : सूर्यास्तानंतर काही गोष्टी केल्यामुळं घरामध्ये रोगराई, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा कोपते, असे मानले जाते, चला तर मग जाणून घेऊया सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/301wgLI
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/301wgLI
via IFTTT