सतत खाज सुटत असल्यास कान वारंवार खाजवला जातो. यामुळं कधी कधी जखमाही होऊ शकतात. कानात खाज येणं ही बाब सामान्य आहे. परंतु, जेव्हा जास्त काळ खाज सुटते, तेव्हा ती धोकादायक स्थिती असू शकते.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qY4wTY
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3qY4wTY
via IFTTT