आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा एक वेगाने वाढणारा आजार आहे, ज्यामुळे भारतातील सुमारे 5 कोटी 70 लाख लोक बाधित आहेत. डब्ल्यूएचओच्या मते, उच्च रक्तदाबामुळे (Foods in high blood pressure) हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, डोळयातील पडदा खराब होणे आणि मृत्यू देखील होतो.
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3BMerh5
via IFTTT
from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3BMerh5
via IFTTT