पैशांची सततची चणचण, घरात वाद होणार नाहीत; पोळीशी संबंधित हे उपाय येतील कामी

कावळ्यांना पोळी खायला घातल्याने कालसर्प आणि पितृदोष दूर होतात. याशिवाय भुकेल्या भिकाऱ्याला भाकरी खाऊ घातल्याने आर्थिक विवंचना दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते. पोळीशी संबंधित सर्व उपाय जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/i6e8wSW
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post